Type Here to Get Search Results !

८५० Suvichar HINDI Marathi English Collection, ८५० सुविचार मराठी संग्रह

८५० Suvichar HINDI Marathi English Collection, ८५०  सुविचार मराठी संग्रह सुविचार ८५०  सुविचार मराठी संग्रह  



                            सुविचार

1 जो स्वत: दानधर्म करतो आणि दुसऱ्यांनीही करावा असे इच्छितो तो सात्विक.जो लवकररागावत नाही पण शांत होतो, तो सात्विक. जो कोणी, तुझे ते तुझे आणि माझे तेही तुझेअसे म्हणतो तो सात्विक.   
2 जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.  
3 सुख दु:खाच्या लंपडावातच जीवनाचाखराखुरा आनंद आहे.  
4 व्देषाला सहनुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.  
5 माणूस शक्तिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर शक्तिमान नसला तर ते त्याचेशत्रू होतात.  
6 सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृतीहोय.  
7 कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूपदेतात.  
8 मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मनगुंतवणं व्यर्थ होय.  
9 मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिन्दूहोऊन एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय.  
10 स्नेहाचा एककटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.  
11 खऱ्यालाकेव्हाही मरण नाही नि खोट्याला शंती नाही.  
12 बुध्दीने कळते पण कृतीशिवाय वळतनाही.  
13 चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.  
14 लोक जितकेहुशार आणि कारागीर, तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त.  
15 सुवचन श्रवणाने शहाणपण तरदुर्वचन बोलण्याने पश्चाताप करण्याची पण पाळी येते.  
16 तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.  
17 शुध्द भक्ती हे सोंगनसून मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.  
18 नियम अगदी थोडा असावा, पण तोप्राणपलीकडे जपावा.  
19 हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा.  
20 जो लवकर रागावतो व लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व लाभअधिक.  
21 जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तोज्ञान वाढवतो.  
22 अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनहीउत्तम.  
23 बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हेप्रगतीचे मूळ होय.  
24 माणसे जन्माला येता पण माणुसकी निर्माण करावीलागते.  
25 मोहपाशमुक्त झाल्यानेच मनुष्याला देवत्व प्राप्त होते.  
26 वासनामोकाट सुटली तर ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून टाकणारी ज्वालाबनते.  
27 मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय.  
28 कशात तरीरमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही.  
29 मानवी जीवनाचे कीर्ती, पराक्रम, प्रतिभा, संपत्ती इत्यादी वस्त्रालंकार आहेत पण त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, वात्सल्य, भूतदया इत्यादी भावना होय.  
30 कल्पकता ही शुक्राच्या चांदणीसारखीअसते.  
31 मरणात खरोखर जग जगते । आधि मरण, अमरपण मग येते ।  
32 आशेची मंदिरे म्हणजेवाळूतले किल्ले होत.  
33 पुस्तकातल्या सार्‍या खुणा पुस्तकातच राहतात. पण ज्यातल्याखुणा आपण कधीही विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे जीवन !  
34 चाळीशीच्याअलिकडे मनुष्य शूर वीर असतो, पण ती उलटताच तो मुत्सद्दी बनतो.  
35 आयुष्य ही एकअकल्पित प्रसंगांची मालिकाच आहे.  
36 सत्य हे कित्येकदा कल्पित कथेपेक्षाहीचमत्कृतिजनक असते.  
37 दुसर्‍याचे दु:ख कळायला आधी त्याच्याबरोबर जळायला हवं.  
38 जगही एक मयसभा आहे. जगाचा अनुभव हा एक आरसा आहे.  
39 श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.  
40 चेहर्‍याप्रमाणे माणसाच्या अक्षरावरही काळचा परिणाम होतअसतो.  
41 कीर्ती ही पाण्यात खडा टाकल्याबरोबर उत्पन्न होणार्‍या बुडबुड्याप्रमाणेअसते.  
42 कीर्तीचे फूल आज ना उद्या सुकत असेल, पण ते फुलत असताना मिळालेला उन्मादकआणि संजीवक सुगंध मात्र चिरंतन असतो.  
43 वस्त्रांनी मनुष्याच्या शरीराचे, फुलांनीकेसांचे तर सुभाषितांनी मनाचे सौंदर्य वाढते.  
44 सुभाषितांची आवड ही मनाला लागलेलीपूर्णत्वाची तहान होय.  
45 आदर व आवड ही भावंडे असली तरी त्यांच्या स्वभावात मात्रमहदंतर आहे.  
46 चांदणे जगाला सुंदर करते पण अंधार त्याला एकजीव करतो.  
47 आयुष्य हेएक पारिजातकाचे झाड आहे. त्यावर चिमुकली, क्षणात कोमेजून जाणारी पण विलक्षण सुगंधीअशी अगणित फुले नेहमी फुलत असतात.  
48 कल्पना हे काव्याचे शरीर आहे तर कर्तृत्व हात्याचा आत्मा आहे.  
49 ऎन पंचविशीत मनुष्याला आयुष्य हा फुलांच्या पायघड्यांवरचाप्रवास वाटतो.  
50 दिवस मनुष्याला यंत्र बनवतो तर रात्र त्याला काव्यमय करून सोडते.  
51 काव्य व शास्त्र यांचा मधुर संगम म्हणजेच मनुष्याचे जीवन होय.  
52 अहंकार हाजीवनाचा आवश्यक भाग, पण तो पावसासारखा असतो.  
53 अहंकाराचा अभाव हा माणसाला दगडबनवितो, तर अहंकाराचा अतिरेक हा माणसला हिंस्र पशू बनवितो.  
54 जसा मित्र निवडावातसाच लेखकही निवडावा.  
55 आदर्शाची गती वरवर असते तर शिष्टाचाराची गती खाली असते.  
56 काल हाच सर्वोत्तम उपदेशक आहे, त्याच्या सल्ल्याने चाला.  
57 सल्लामसलतीचाविश्वास हा माणसामाणसातील सर्वात श्रेष्ठ विश्वास आहे.  
58 धर्म अनेक असतात, पणनीतिमत्ता एकच असते.  
59 देवमाणूस होण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यातच सार्थक आहे.  
60 जीवनाच्या वेलीला कागदी फुले चिकटविण्यापेक्षा ती आपोआप कशी फुलेले ते बघावे.  
61 शेरभर कल्पनेपेक्षा गुंजभर अनुभव अधिक महत्वाचा.  
62 धर्माचे आचरण करायला मनाचेफार मोठे सामर्थ्य लागते. ते बुद्ध, ज्ञानेश्वर, रामदासांच्या अंगी होते.  
63 भावनाशील मनुष्य जीवनप्रवाहात पोहत जातो. तो प्रवाहपतित कधीच होणार नाही.  
64 मनुष्य म्हातारा झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर लहान मुलाप्रमाणे वेड्यावाकड्यारेघोट्या ओढण्याची काळपुरुषाला जरी लहर येत असली तरी चेहर्‍याचे वैशिष्ट्य काहीत्याला नाहीसे करता येत नाही.  
65 जगाच्या बाजारात उपदेशच अधिक स्वस्त असतो.  
66 जीमाणसं सुदैवानं डोंगरावर चढतात ती दरीत उतरतच नाहीत.  
67 सत्य हे कल्पनेहूनहीविचित्र असते.  
68 जाळावाचून नाही कड । मायेवाचून नाही रड ।  
69 संपत्तीने अमृतत्वप्राप्त होत नाही.  
70 ज्याने वेळ घालविला त्याच्याजवळ गलवायला दुसरे काही उरतनाही.  
71 मनुष्यातला देव प्रकट होतो तो परांच्या गाद्यांवर लोळून नव्हे तरकाट्याकुट्यातून धावत जाऊन !  
72 माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेचत्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते.  
73 वियोगावाचून प्रीती फुलतनाही.  
74 माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचाखेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होतनाही.  
75 प्रेम हा जुगार आहे. माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.  
76 देशभक्ताचंरक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.  
77 माणूस जर स्वत:च किड्याप्रमाणेराहू लागला, तर त्याने दुसर्‍याने आपल्याला तुडविले म्हणून कुरकुर करत बसूनये.
78 बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.  
79 जो मूळचाचसद्गुणी असतो, त्यावर दुर्गुणाचा काहीही परिणाम होत नाही.  
80 जीभ ही तीन इंचलांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.  
81 धावत्यापाण्याला अचूक मार्ग सापडतो.  
82 अत्तर तयार व्हायला फुलं सुगंधी असावीलागतात.  
83 जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काहीकाळजात खोल खोल लपवावी लागतात.  
84 भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.  
85 म्हातारपण व मृत्यूयांच्या वेगवान प्रवाहात वाहत जाणार्‍या जीवांना धर्म हा दीपगृहासारखा आहे.धर्माचरणानेच उत्तम प्रतिष्ठा व सद्गती लाभते.  
86 जखमांची भरपाई न्यायाने करा:निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.  
87 नीतीचा खून समाजाला पाहवत नाही! पण माणसाचाखून तो हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूसनसतो.  
88 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष होय.  
89 मनुष्याच्याआत्म्याला पंख आहेत: शरीराला नाहीत. त्या शरीरानं पृथ्वीवरच चाललं पाहिजे. खडेकाटे, खाचखळगे, जीवजिवाणू हा सारा जीवनाचा भाग मानून त्यानं जगलं पाहिजे.  
90 लग्न हाकरार नसून संस्कार आहे.  
91 संसाराच्या नौकेला नवरा शिडासारखा तर बायकोसुकाणूसारखी असते.  
92 निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.  
93 कुठल्याहीसंकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणेआहे.  
94 पाणी पर्वतात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर पुरूषाच्याहृदयात राहू शकत नाही.  
95 मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्याअनेक अनुभवाच्या रेषा उमटलेल्या असतात. काही रेषा अस्पष्ट तर काही खोलअसतात.  
96 गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.  
97 चालीरीती म्हणजेसद्गुणांच्या पडछाया.  
98 परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्याइच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.  
99 जीवन हीलढाई आहे, जीवन हा यज्ञ आहे, जीवन हा सागर आहे. प्रीति आणि पराक्रम हेच जीवनाचेडोळे !  
100 जगातील वाईट माणसं खाण्याकरिता जगतात आणि चांगली माणसं जगण्यासाठीखातात.  
101 सत्य हे ताकातील लोण्यासारखे असते, खाली ढकलले तरी ते थोड्याच वेळातपृष्ठभागावर येऊन तरंगते.  
102 अहंकार व लोभ हे माणसाच्या नव्व्याण्णव टक्केदु:खाचे कारण आहेत.  
103 विचार हा जनक आणि शब्द हा त्याचा पुत्र.  
104 राखेच्याढिगार्‍याखाली ठिणगी विझून जावी तसं अनेकातलं देवत्व हळू हळू निस्तेज होतजातं.  
105 देवाने एक दरवाजा बंद केला, तरी तो हजारो दरवाजेउघडतो.  
106 सद्गुणाकरिता नेसलेली चिंधीदेखील बादशाही थाटाची बनते.  
107 याचनाहे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे.  
108 जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीलाबदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.  
109 तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दांवर आपलीसत्ता असते. तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ताचालते.  
110 मागितल्याशिवाय मिळणारी गोष्ट दुधाप्रमाणे असते. मागितल्यानंतरमिळणारी गोष्ट जलासमान असते आणि बळजबरी करून लाभते ती रक्तासमानअसते.  
111 काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणिवठलेले झाड कसे पालवावे, हे त्याला कळत असते.  
112 दंभ म्हणजे दुर्गुणांनीसद्गुणांना दिलेला मान होय.  
113 सर्व काही गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरतेत्याला अनुभव म्हणतात.  
114 आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्माआहे.  
115 जे नंतर चांगले वाटते ते कृत्य `नैतिक' आणि जे कृत्य नंतर दु:खकारकठरते ते `अनैतिक'.  
116 पृथ्वीतलावरील दु:खे ही जीवनात नसतात, तर ती दु:खेसंकुचित दृष्टीने पाहणार्‍या मानवाच्या मनात असतात.  
117 हेतू, परिणाम आणि स्वरूपही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.  
118 दुष्टाससुध्दा शक्ती असू शकते आणितो मोहक स्वरूप धारण करू शकतो.  
119 आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे. अगदीआपल्यापाशीच आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कधीही दिसणार नाही. त्याच्या सुवासानंधुंद होऊन ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता, याचंचनाव जीवन !  
120 लहानमुलांचं सुखदु:खाचं जग किती चिमणं असतं. जणू काही चिमणीचं घरटंच ! मात्र त्याघरातल्या कापसाला मुलांच्या दृष्टीनं सिंहासनापेक्षा अधिक महत्व असते.  
121 खरंकाव्य प्रणयाच्या पहिल्या फुलोर्‍यात नाही. ते संसारात, त्या फुलांच्या निर्माल्यातआहे. ते सुखदु:खांच्या संमिश्र अश्रूत आहे.  
122 शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एकगोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.  
123 आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नकोअसलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.  
124 सेवा जवळून, आदर दुरून आणिज्ञान आतून असावे.  
125 कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवटकरतो.  
126 प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे ! माणसालास्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती !  
127 काही काही दु:खंएकट्यानंच सोसण्यात सुख असतं.  
128 मृत्यूच्या छायेत माणसाचा आत्मा जागृत होतोहेच खरं.  
129 वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्यालालहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !  
130 जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीचखरी प्रीती.  
131 प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.  
132 माणुसकीचीवाढ म्हणजे सुधारणा.  
133 भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्गआहे.  
134 निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरूनउन्नती पावतात.  
135 ज्वाळांनी जळू शकत नाही, संकटाने पडू शकत नाही, स्वार्थाच्याविचाराने पोखरलं जात नाही, त्याला घर म्हणतात.  
136 मुलांना अक्कल येण्याचे वययेते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.  
137 मनुष्याची मुद्रा म्हणजेजीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह.  
138 ओठातून उच्चारल्याजाणार्‍या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिकश्रेष्ठ !  
139 गरूडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकेलका?  
140 उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्टऔषधआहे.  
141 प्रत्येक काळया ढगाला रूपेरी किनार असते हे विसरू नका.  
142 प्रत्येकवस्तूंत आणि व्यक्तीत सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व यापैकी काही ना काही लपलेलंअसतं.  
143 भीती म्हणजेच सुरक्षिततेचा पाया.  
144 भिंतींना कान असतात आणिकुंपणांना डोळे असतात.  
145 एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजालाबुडविते.  
146 साधू किंवा संत सद्गुणांचे आचरण अशा रीतीने करतो, की ते कुणासहीआकर्षक वाटावे.  
147 रिकामं पोतं सरळ उभं राहू शकणारच नाही.  
148 उघड दिसणारेवैभव साधूलाही मोहात पाडू शकते.  
149 मोठा मासा लहान माशाला गिळतो.  
150 हिराहिर्‍यालाच कापू शकतो.  
151 साम्राज्यापेक्षाही समाधानाची किंमत जास्त आहे.  
152 तुमचा शेजारी म्हणजे तुमचाच आरसा होय.  
153 झोपडपट्टी ही संस्कृतीचे मोजमापआहे.  
154 वासना उपभोगल्याने तृप्त होत नाहीत, उलट चेकाळतात.  
155 धनवान असणाराकंजुष मनुष्य, गरीबापेक्षा अधिक दरिद्री असतो.  
156 सत्य आणि न्याय ह्याहूनकोणताच धर्म मोठा नसतो.  
157 मानवी जीवनातील अर्धी दु:खे परस्परातील दया, परोपकारआणि सहानुभूतीने कमी करता येतात.  
158 लाकूड जळते कारण त्यामध्ये जळण्याजोग्यावस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादतो कारण त्यासाठी आवश्यक गुणत्याच्यामध्ये असतात.  
159 प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.  
160 जी हानीआपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येतनाहीत.  
161 ज्या वेळी न्यायाधीशच चोर्‍या करतात, त्या वेळी चोरांना चोरीकरण्याचा अधिकारच प्राप्त होतो.  
162 प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते; इच्छाशक्तीवाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते, हुरूप येतो, उत्साहवाढतो, जीवन जगावेसे वाटते.  
163 बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाचीआवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकतनाही.  
164 जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजेप्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपणध्येयाजवळ पोहोचतो.  
165 समजेल अशा तऱ्हेनेसत्य सांगत गेले, तर कोणालाहीत्याविषयी अविश्वास वाटत नाही.  
166 जगातील निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणामुळे घडतअसतात आणि जो असत्य बोलावयास घाबरतो तो या जगात दुसर्‍या कोणत्याही गोष्टीला घाबरतनसतो.  
167 जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीचहोय.  
168 एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, तेआचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो.  
169 प्रार्थनेमुळे अहंकारनष्ट होत राहतो.  
170 यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.  
171 जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे.जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.  
172 हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थआहे.  
173 एखाद्या हल्ला करणार्‍या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्यास्तुती करणार्‍या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय.  
174 जो पाप करतो तोमाणूस, ज्याला त्याबद्दल दु:ख वाटते तो संत, जो त्याबद्दल फुशारकी मारतो तोसैतान.  
175 सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाही.  
176 देवळे आणि धर्म नष्टझाल्यानंतर ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो.  
177 शरीरपाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहातो.  
178 दानशूरव्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही.  
179 सर्व कलांमध्ये `जीवनजगण्याची कला' हीच श्रेष्ठ कला आहे.  
180 जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचामोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.  
181 सत्य, क्षमा, संतोष, ज्ञान, धैर्य, शुध्द मन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थनाहोय.  
182 दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.  
183 ज्ञान हे पैशापेक्षाश्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षणकरते.  
184 खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्‍यांनी केलेली स्तुतीयांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरचहोतो.  
185 थोर मनुष्यच दुसर्‍या थोर व्यक्तीला आकर्षू शकतो. गुणी माणसालागुणांची किंमत कळते व दुसर्‍या माणसाबद्दल आपुलकी वाटते.  
186 पाहिलेल्यापावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.  
187 संकटांची जितकीपत्रास राखावी, तितकी ती अधिकाधिक मिजासखोर बनत जातात.  
188 मनाच्या जखमेलासहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदयेमिळतात.  
189 असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्यामुळे त्यालाचिंता त्रास देऊ शकत नाही; तो सुज्ञ असल्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचागोंधळ होत नाही आणि तो शूर असल्याने त्याला  
190 कधीही भीती ग्रासतनाही.  
191 जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो, त्याला चांगली छायालाभते.  
192 आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय.  
193 जो सदाचारी असतो, तो देवळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो व जो सर्वांवर मन:पूर्वक प्रेम करतो तोदेवळाच्या गाभार्‍यात पोहोचतो.  
194 पैशाने सर्व काही मिळते असे ज्यांना वाटले, ते साहजिकच स्वत: पैशाकरिता काहीही (भलेबुरे) करतील असे गृहीत धरावे.  
195 लीनताव विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.  
196 जेथे बुध्दीचे क्षेत्रसंपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.  
197 त्यागामध्ये शांतीचा निरंतर वासअसतो.  
198 वेदशास्त्रपारंगत असणारा गरीब चांगला; परंतु धनवान मूर्ख फारवाईट.  
199 ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चितआहे असे समजावे.  
200 मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होतनाही.  
201 तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.  
202 परमेश्वर खर्‍याभावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो.  
203 सूर्य सर्व प्रकारच्याचांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.  
204 इमानीपणामुळेगुलमगिरीतदेखील उदारतेचा अंश चमकतो.  
205 जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाककेली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.  
206 सामर्थ्य हे सांगण्याची अथवापाहण्याचीवस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.  
207 समुद्राचा तळशोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.  
208 दु:ख आणि सुख हे अंध:कार आणि प्रकाशयाप्रमाणे पाठलाग करीत असतात.  
209 दारिद्रयाची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून तीमाणसाच्या विचारात आहे.  
210 काही रोगांवरील उपाय त्या रोगांपेक्षाही भयंकरअसतात.  
211 जी उदात्त कृत्त्यें लपलेली असतात, त्याच कृत्त्यांचा जास्त उदोउदोहोतो.  
212 सर्व विजयांमध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा सर्वात महानहोय.  
213 व्यक्तीप्रमाणे राष्ट्रे जन्माला येतात आणि नाहीशी होतात; परंतुसंस्कृती मरू शकत नाही.  
214 संस्कृती ही एक चळवळ आहे आणि परिस्थितीवादी एकजलपर्यटन आहे; परंतु बंदी नव्हे.  
215 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही; तर तीप्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.  
216 आत्मविश्वास हे वीरत्वाचे सारआहे.  
217 भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेलाकर आहे.  
218 हजार सूर्य एकत्रित केलेत, तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणारनाही.  
219 आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेचविसरून जातो.  
220 सुखदु:खातील भेद म्हणजे सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढतराहाते आणि दु:खात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.  
221 गेलेल्या संधीबद्दलरडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.  
222 तुम्ही स्वत:ला मेंढरूबनविल्यावर लाडंगा तयारच असतो.  
223 चिखलात उगवलेली सर्वच फुले काही कमळाचीनसतात.  
224 मोठी मने तत्त्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चाकरतात; तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.  
225 नास्तिक बरा पण दांभिक वाईट.पहिला प्रामाणिक असतो, तर दुसरा प्रामाणिकतेचं ढोंग करतो.  
226 पैसा बोलतो, तेव्हा सत्य मुकं असतं.  
227 सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठदर्जाची असते.  
228 हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय. तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवडकरा.  
229 शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा; एकच सत्कृत्यआपल्या हातून झाले तर त्याचे मूल्य अधिक आहे.  
230 क्रोधाच्या एका क्षणी संयमराखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस येत नाहीत.  
231 दिवा अंधार खातो, त्यामुळेकाजळीची उत्पत्ती होते. तद्वतच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याच प्रकारचे आपलेआचारविचार होतात.  
232 वाढत्या वयामुळे सुरकुत्या पडणारच असतील तर त्या शरीरावरपडोत, मनावर नकोत.  
233 आपत्ती नेहमी हानी करण्यासाठी येते असे नव्हे !  
234 आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्रय त्यास ताबडतोबगाठते.  
235 हाताचे भूषण दान करणे हे आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणे हे आहे.शास्त्रवचने ऐकणे हे कानाचे भूषण आहे. इतके असताना बाह्य आभूषणांची गरजचकाय?  
236 राईएवढा दोष लपविण्याने तो दोष पर्वताएवढा मोठा होतो; पण तो दोष कबूलकेल्याने नाहीसा होतो.  
237 स्वर्ग किंवा नरक स्वत:च्या कृत्यांनी बनविता येतो, म्हणूनच सत्कर्मे करा.  
238 जीवन म्हणजे फसवणूक ! आशेने मूर्खात काढल्यामुळे ह्याफसवणुकीला आपण कौल देतो. उद्या हा कालच्यापेक्षा जास्तच फसवणूक करतो.  
239 घर हीस्वातंत्र्यभूमी आहे. जगामध्ये ह्याच जागेवर मनुष्य वाटेल ते प्रयोग करूशकतो.  
240 संभाषण करताना ज्याचा मागून पश्चातापकरावा लागेल, असा एकही शब्दउच्चारता कामा नये.  
241 लहान लहान बोबड्या बाळांच्या ओठातून व अंत:करणातून दिसूनयेणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई !  
242 जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंधआहे.  
243 पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे.  
244 जीवन हा हास्यआणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.  
245 जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनालाशांतता अधिक लाभते.  
246 खरा सामर्थ्यवान तोच की, जो दुसर्‍याची चूक झाली तरीत्याला क्षमा करून कायमचा आपला करतो.  
247 निरोगी शरीर व निष्पाप मन ही दोन असलीम्हणजे त्यात सर्व काही आले.  
248 आपली जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्यामर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात.  
249 कर्ज काढणे ही एखादी जड वस्तूडोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहे, परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तूखालून डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे.  
250 मूर्ख मनुष्य आपले हृदयजिभेवर ठेवतो. तर शहाणा आपली जीभ हृदयात लपवून ठेवतो.  
251 चांगल्यातला चांगुलपणाजाणायलासुध्दा अंगी चांगुलपणा असावा लागतो.  
252 बुडणार्‍याला सहानुभूती म्हणजेत्याच्याबरोबर बुडणे नव्हे.  
253 स्वत:च्या बुध्दीनं चालून चूक करण्यापेक्षादुसर्‍यानं दाखविलेल्या मार्गानं चालणं अधिक चांगलं.  
254 जे तलवार चालवतील तेतलवारीनेच मरतील.  
255 अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.  
256 पायदळीचुरगाळली जाणारी फुले चुरगाळणार्‍याच्या पायांना मात्र सुगंधदेतात.  
257 मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यकअसते.  
258 विद्येचे फळ म्हणजे चारित्र्य आणि सदाचार.  
259 मनाने संत बनायलापाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे योग्य नाही.  
260 भुतं जगात नसली तरी ती माणसाच्या मनात असतात.  
261 कीर्तीची नशा दारूच्यानशेपेक्षा भयंकर असते. एक वेळ दारू सोडणे सोपे आहे; परंतु कीर्तीचा हव्यास सोडणेअत्यंत कठीण आहे.  
262 दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.  
263 आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे.  
264 गर्वाने देव दानव बनतात, तरनम्रतेमुळे मानव देव बनतो.  
265 धैर्य ही आनंदाची चावी आहे.  
266 अनेक मूल्यवानपदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारणमोह हा अनिवार्य आहे.  
267 चालीरीती म्हणजे सद्गुणांच्यापडछाया.  
268 त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगतीनाही.  
269 त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व.  
270 परमार्थामध्ये अधिकार कोणीकोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो.  
271 लांब जीभआयुष्य कमी करते.  
272 ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीणअसते.  
273 कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माताअसते.  
274 अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे.  
275 विचार परिपक्व झाले कीशब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात.  
276 ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणिकलेशिवाय जीवन नीरस आहे.  
277 भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यातआणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.  
278 प्रतिभा ही अनंतपरिश्रमाने सामावलेली असते.  
279 सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेनेजातो.  
280 अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.  
281 ढोंग म्हणजेसद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे.  
282 दु:ख अनावर झाले की माणसालाहसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते.  
283 लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाशहोतो.  
284 पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसाठेवावा.  
285 कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्यआहे.  
286 महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआपफिरतात.  
287 माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्याधारांनी.  
288 खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्टकरतात.  
289 समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवरउपाय योजणे हा होय.  
290 चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराचीलक्ष्मी असते.  
291 मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्वनष्ट होते.  
292 हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्याआकड्यात निर्माण होणारी नाही.  
293 नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघडआहे.  
294 दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देर्‍याने जे सुख प्राप्तहोते ते जीवनभर पुरत असते.  
295 चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्यचारित्र्य निर्माण करीत असतो.  
296 समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून तेअंत:करणाची संपत्ती ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखीहोतो.  
297 दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.  
298 दुसर्‍यावरअन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वत: सहन करणे जास्त चांगलेअसते.  
299 हातातून जोराने फेकलेला दगड जसा परत घेता येत नाही, तसे उच्चारलेल्याशब्दांच्या बाबतीत होऊन दुष्परिणाम भोगावे लागतात.  
300 निसर्गावर तुम्हालाप्रभुत्व हवे असल्यास निसर्गाचे नियम नीट पाळलेच पाहिजेत.  
301 आपले जीवन सार्थकरायचे असल्यास, स्वत:चा विचार दुय्यम प्रतीचे ठरवून इतरांचे हित पाहावे व त्यालाजपावे.  
302 नशीब दारापाशी येते व शहाणपण घरात आहे की नाही याची चौकशीकरते.  
303 कृतीशिवाय जे बोलतात, त्यांची शेवटी फसगत होते. बोलावे असे वाटतेतोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे.  
304 यशामुळे मतिभ्रष्टता आली की, अपयशाची गाठपडलीच !  
305 ज्या अपेक्षा आपण पुरवू शकत नाही, त्या निर्माण करूनयेत.  
306 सावधगिरी हीच मनुष्यास भित्रे बनविते.  
307 ईश्वराने बुध्दीहूनउत्तम अथवा अधिक पूर्ण अथवा सुंदर असे दुसरे काही निर्मिले नाही.  
308 बुध्दी आणिभावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.  
309 झाडाच्या पानावरील दंवबिंदूप्रमाणे मानवीजीवन हे काळाच्या किनार्‍यावर नाच करीत असते.  
310 त्याग हा जीवन-मंदिराचा कळसआहे.  
311 जीवन ही लढाई आहे. जीवन हा यज्ञ आहे. जीवन हा सागर आहे. प्रीती आणिपराक्रम हेच जीवनाचे डोळे !  
312 जीवन विफल होण्याच्या भीतीसारखा दुसरा शापनाही.  
313 गरज कायदा ओळखत नाही.  
314 सुधारणा म्हणजेच ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावीत राहतो तेआचरण.  
315 मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाहीत, तर ती सहनशक्तीनेहोतात.  
316 थोरांच्या दुर्गुणांचीदेखील गुण म्हणून वाखाणणी केली जाते.  
317 मानवाच्या खोलवर अशा अनुभवांना फुटलेली वाचा म्हणजे धर्म.  
318 कोवळे स्मितम्हणजे दु:खावरचे मलम.  
319 जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊनभिडते.  
320 आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.  
321 कळकळ हीजीवनाची सुरूवात करते; तर त्याग त्याचा शेवट करतो.  
322 कर्माने, प्रज्ञेने वा धनाने नव्हे; त्यागानेच अमृतत्त्वाचा लाभहोईल.  
323 पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळणार्‍या पायाला आपला सुगंध अर्पण करतात.खर्‍या क्षमेचे कार्य हेच आहे.  
324 अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेल्यासदु:ख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखीहोतो.  
325 नुसत्या गंमतीला किंमत नाही, तर हिंमतीला आहे.  
326 आवड असावीम्हणजे सवड आपोआप होते.  
327 खरा धर्म हा बड्या लोकांच्या चैनीची वस्तू नसून, सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे.  
328 जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच ! उद्याचारागरंग आपणास आज कधीच समजणार नाही.  
329 जो स्वत:च कुणाचा तरी गुलाम असतो, त्यालाच दुसर्‍यावर हुकमत गाजवाविशी वाटते.  
330 स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.  
331 सत्तेची हाव हाएक अत्यंत प्रबळ विचार आहे.  
332 चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्यानेमावरून समजते. जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही.  
333 दु:खद घटना येताना गरूडाच्याभरारीने येतात आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलंनी जातात.  
334 जीवन हा एक धुळीनेमाखलेला रस्ता आहे. त्यावर अगदी जपुन पावले टाकली पाहिजेत.  
335 उत्पत्तीशिवायस्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुन: उत्पत्ती नाही.  
336 क्वचित अर्थ न कळला, तरी नित्य पठनानेही आपली वाणी पवित्र होते व हळू हळू मनशुध्द होत राहाते.  
337 मनुष्याला राग आला की तो किती खोटे बोलतो याला सुमारचनसतो. कारण रागाच्या भरात त्याची विचारशक्ती व सत्याबद्दलची निष्ठा नाहीशी होऊनगेलेली असते.  
338 दाट धुक्याने क्षणभर दृष्टीला दिसत नाहीसा होणारा पर्वतजेथल्या तेथे व जसाच्या तसाच राहतो. धुके लवकरच निघून जाते.  
339 जी माणसे आपल्याकुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करीत नाहीत; तीमाणसे कर्तव्यदक्ष समजावीत.  
340 विश्रांती मिळविण्याची धडपड करण्यातच माणसे थकूनजातात.  
341 स्वत:च्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसर्‍याला गुलाबाची सुंदर फुले देतायेतात.  
342 पापी माणसे तोंडानं बळकट असतात; पण अंत:करणांनं दुबळीअसतात.  
343 आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय ह्या त्रिवेणी संगमाने जीवनाचाझरा जलद वाहत जातो.  
344 स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची तलवार हाती घेऊनलढणारा वीर स्त:च्या मरणाला कारणीभूत होतो.  
345 कीर्तीरूपी दंवबिंदूंनी हृदयरूपीपान जास्त चमकत राहाते.  
346 दु:खी माणासाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.  


1 जो स्वत: दानधर्म करतो आणि दुसऱ्यांनीही करावा असे इच्छितो तो सात्विक.जो लवकररागावत नाही पण शांत होतो, तो सात्विक. जो कोणी, तुझे ते तुझे आणि माझे तेही तुझेअसे म्हणतो तो सात्विक.   
2 जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.  
3 सुख दु:खाच्या लंपडावातच जीवनाचाखराखुरा आनंद आहे.  
4 व्देषाला सहनुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.  
5 माणूस शक्तिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर शक्तिमान नसला तर ते त्याचेशत्रू होतात.  
6 सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृतीहोय.  
7 कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूपदेतात.  
8 मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा. गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मनगुंतवणं व्यर्थ होय.  
9 मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिन्दूहोऊन एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होय.  
10 स्नेहाचा एककटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.  
11 खऱ्यालाकेव्हाही मरण नाही नि खोट्याला शंती नाही.  
12 बुध्दीने कळते पण कृतीशिवाय वळतनाही.  
13 चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.  
14 लोक जितकेहुशार आणि कारागीर, तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त.  
15 सुवचन श्रवणाने शहाणपण तरदुर्वचन बोलण्याने पश्चाताप करण्याची पण पाळी येते.  
16 तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.  
17 शुध्द भक्ती हे सोंगनसून मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे.  
18 नियम अगदी थोडा असावा, पण तोप्राणपलीकडे जपावा.  
19 हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा.  
20 जो लवकर रागावतो व लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व लाभअधिक.  
21 जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तोज्ञान वाढवतो.  
22 अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनहीउत्तम.  
23 बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हेप्रगतीचे मूळ होय.  
24 माणसे जन्माला येता पण माणुसकी निर्माण करावीलागते.  
25 मोहपाशमुक्त झाल्यानेच मनुष्याला देवत्व प्राप्त होते.  
26 वासनामोकाट सुटली तर ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून टाकणारी ज्वालाबनते.  
27 मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय.  
28 कशात तरीरमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही.  
29 मानवी जीवनाचे कीर्ती, पराक्रम, प्रतिभा, संपत्ती इत्यादी वस्त्रालंकार आहेत पण त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, वात्सल्य, भूतदया इत्यादी भावना होय.  
30 कल्पकता ही शुक्राच्या चांदणीसारखीअसते.  
31 मरणात खरोखर जग जगते । आधि मरण, अमरपण मग येते ।  
32 आशेची मंदिरे म्हणजेवाळूतले किल्ले होत.  
33 पुस्तकातल्या सार्‍या खुणा पुस्तकातच राहतात. पण ज्यातल्याखुणा आपण कधीही विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे जीवन !  
34 चाळीशीच्याअलिकडे मनुष्य शूर वीर असतो, पण ती उलटताच तो मुत्सद्दी बनतो.  
35 आयुष्य ही एकअकल्पित प्रसंगांची मालिकाच आहे.  
36 सत्य हे कित्येकदा कल्पित कथेपेक्षाहीचमत्कृतिजनक असते.  
37 दुसर्‍याचे दु:ख कळायला आधी त्याच्याबरोबर जळायला हवं.  
38 जगही एक मयसभा आहे. जगाचा अनुभव हा एक आरसा आहे.  
39 श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.  
40 चेहर्‍याप्रमाणे माणसाच्या अक्षरावरही काळचा परिणाम होतअसतो.  
41 कीर्ती ही पाण्यात खडा टाकल्याबरोबर उत्पन्न होणार्‍या बुडबुड्याप्रमाणेअसते.  
42 कीर्तीचे फूल आज ना उद्या सुकत असेल, पण ते फुलत असताना मिळालेला उन्मादकआणि संजीवक सुगंध मात्र चिरंतन असतो.  
43 वस्त्रांनी मनुष्याच्या शरीराचे, फुलांनीकेसांचे तर सुभाषितांनी मनाचे सौंदर्य वाढते.  
44 सुभाषितांची आवड ही मनाला लागलेलीपूर्णत्वाची तहान होय.  
45 आदर व आवड ही भावंडे असली तरी त्यांच्या स्वभावात मात्रमहदंतर आहे.  
46 चांदणे जगाला सुंदर करते पण अंधार त्याला एकजीव करतो.  
47 आयुष्य हेएक पारिजातकाचे झाड आहे. त्यावर चिमुकली, क्षणात कोमेजून जाणारी पण विलक्षण सुगंधीअशी अगणित फुले नेहमी फुलत असतात.  
48 कल्पना हे काव्याचे शरीर आहे तर कर्तृत्व हात्याचा आत्मा आहे.  
49 ऎन पंचविशीत मनुष्याला आयुष्य हा फुलांच्या पायघड्यांवरचाप्रवास वाटतो.  
50 दिवस मनुष्याला यंत्र बनवतो तर रात्र त्याला काव्यमय करून सोडते.  
51 काव्य व शास्त्र यांचा मधुर संगम म्हणजेच मनुष्याचे जीवन होय.  
52 अहंकार हाजीवनाचा आवश्यक भाग, पण तो पावसासारखा असतो.  
53 अहंकाराचा अभाव हा माणसाला दगडबनवितो, तर अहंकाराचा अतिरेक हा माणसला हिंस्र पशू बनवितो.  
54 जसा मित्र निवडावातसाच लेखकही निवडावा.  
55 आदर्शाची गती वरवर असते तर शिष्टाचाराची गती खाली असते.  
56 काल हाच सर्वोत्तम उपदेशक आहे, त्याच्या सल्ल्याने चाला.  
57 सल्लामसलतीचाविश्वास हा माणसामाणसातील सर्वात श्रेष्ठ विश्वास आहे.  
58 धर्म अनेक असतात, पणनीतिमत्ता एकच असते.  
59 देवमाणूस होण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यातच सार्थक आहे.  
60 जीवनाच्या वेलीला कागदी फुले चिकटविण्यापेक्षा ती आपोआप कशी फुलेले ते बघावे.  
61 शेरभर कल्पनेपेक्षा गुंजभर अनुभव अधिक महत्वाचा.  
62 धर्माचे आचरण करायला मनाचेफार मोठे सामर्थ्य लागते. ते बुद्ध, ज्ञानेश्वर, रामदासांच्या अंगी होते.  
63 भावनाशील मनुष्य जीवनप्रवाहात पोहत जातो. तो प्रवाहपतित कधीच होणार नाही.  
64 मनुष्य म्हातारा झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर लहान मुलाप्रमाणे वेड्यावाकड्यारेघोट्या ओढण्याची काळपुरुषाला जरी लहर येत असली तरी चेहर्‍याचे वैशिष्ट्य काहीत्याला नाहीसे करता येत नाही.  
65 जगाच्या बाजारात उपदेशच अधिक स्वस्त असतो.  
66 जीमाणसं सुदैवानं डोंगरावर चढतात ती दरीत उतरतच नाहीत.  
67 सत्य हे कल्पनेहूनहीविचित्र असते.  
68 जाळावाचून नाही कड । मायेवाचून नाही रड ।  
69 संपत्तीने अमृतत्वप्राप्त होत नाही.  
70 ज्याने वेळ घालविला त्याच्याजवळ गलवायला दुसरे काही उरतनाही.  
71 मनुष्यातला देव प्रकट होतो तो परांच्या गाद्यांवर लोळून नव्हे तरकाट्याकुट्यातून धावत जाऊन !  
72 माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेचत्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते.  
73 वियोगावाचून प्रीती फुलतनाही.  
74 माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचाखेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होतनाही.  
75 प्रेम हा जुगार आहे. माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.  
76 देशभक्ताचंरक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.  
77 माणूस जर स्वत:च किड्याप्रमाणेराहू लागला, तर त्याने दुसर्‍याने आपल्याला तुडविले म्हणून कुरकुर करत बसूनये.
78 बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.  
79 जो मूळचाचसद्गुणी असतो, त्यावर दुर्गुणाचा काहीही परिणाम होत नाही.  
80 जीभ ही तीन इंचलांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.  
81 धावत्यापाण्याला अचूक मार्ग सापडतो.  
82 अत्तर तयार व्हायला फुलं सुगंधी असावीलागतात.  
83 जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काहीकाळजात खोल खोल लपवावी लागतात.  
84 भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.  
85 म्हातारपण व मृत्यूयांच्या वेगवान प्रवाहात वाहत जाणार्‍या जीवांना धर्म हा दीपगृहासारखा आहे.धर्माचरणानेच उत्तम प्रतिष्ठा व सद्गती लाभते.  
86 जखमांची भरपाई न्यायाने करा:निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.  
87 नीतीचा खून समाजाला पाहवत नाही! पण माणसाचाखून तो हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूसनसतो.  
88 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष होय.  
89 मनुष्याच्याआत्म्याला पंख आहेत: शरीराला नाहीत. त्या शरीरानं पृथ्वीवरच चाललं पाहिजे. खडेकाटे, खाचखळगे, जीवजिवाणू हा सारा जीवनाचा भाग मानून त्यानं जगलं पाहिजे.  
90 लग्न हाकरार नसून संस्कार आहे.  
91 संसाराच्या नौकेला नवरा शिडासारखा तर बायकोसुकाणूसारखी असते.  
92 निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.  
93 कुठल्याहीसंकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणेआहे.  
94 पाणी पर्वतात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर पुरूषाच्याहृदयात राहू शकत नाही.  
95 मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्याअनेक अनुभवाच्या रेषा उमटलेल्या असतात. काही रेषा अस्पष्ट तर काही खोलअसतात.  
96 गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.  
97 चालीरीती म्हणजेसद्गुणांच्या पडछाया.  
98 परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्याइच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.  
99 जीवन हीलढाई आहे, जीवन हा यज्ञ आहे, जीवन हा सागर आहे. प्रीति आणि पराक्रम हेच जीवनाचेडोळे !  
100 जगातील वाईट माणसं खाण्याकरिता जगतात आणि चांगली माणसं जगण्यासाठीखातात.  
101 सत्य हे ताकातील लोण्यासारखे असते, खाली ढकलले तरी ते थोड्याच वेळातपृष्ठभागावर येऊन तरंगते.  
102 अहंकार व लोभ हे माणसाच्या नव्व्याण्णव टक्केदु:खाचे कारण आहेत.  
103 विचार हा जनक आणि शब्द हा त्याचा पुत्र.  
104 राखेच्याढिगार्‍याखाली ठिणगी विझून जावी तसं अनेकातलं देवत्व हळू हळू निस्तेज होतजातं.  
105 देवाने एक दरवाजा बंद केला, तरी तो हजारो दरवाजेउघडतो.  
106 सद्गुणाकरिता नेसलेली चिंधीदेखील बादशाही थाटाची बनते.  
107 याचनाहे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे.  
108 जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीलाबदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.  
109 तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दांवर आपलीसत्ता असते. तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ताचालते.  
110 मागितल्याशिवाय मिळणारी गोष्ट दुधाप्रमाणे असते. मागितल्यानंतरमिळणारी गोष्ट जलासमान असते आणि बळजबरी करून लाभते ती रक्तासमानअसते.  
111 काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणिवठलेले झाड कसे पालवावे, हे त्याला कळत असते.  
112 दंभ म्हणजे दुर्गुणांनीसद्गुणांना दिलेला मान होय.  
113 सर्व काही गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरतेत्याला अनुभव म्हणतात.  
114 आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्माआहे.  
115 जे नंतर चांगले वाटते ते कृत्य `नैतिक' आणि जे कृत्य नंतर दु:खकारकठरते ते `अनैतिक'.  
116 पृथ्वीतलावरील दु:खे ही जीवनात नसतात, तर ती दु:खेसंकुचित दृष्टीने पाहणार्‍या मानवाच्या मनात असतात.  
117 हेतू, परिणाम आणि स्वरूपही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.  
118 दुष्टाससुध्दा शक्ती असू शकते आणितो मोहक स्वरूप धारण करू शकतो.  
119 आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे. अगदीआपल्यापाशीच आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कधीही दिसणार नाही. त्याच्या सुवासानंधुंद होऊन ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता, याचंचनाव जीवन !  
120 लहानमुलांचं सुखदु:खाचं जग किती चिमणं असतं. जणू काही चिमणीचं घरटंच ! मात्र त्याघरातल्या कापसाला मुलांच्या दृष्टीनं सिंहासनापेक्षा अधिक महत्व असते.  
121 खरंकाव्य प्रणयाच्या पहिल्या फुलोर्‍यात नाही. ते संसारात, त्या फुलांच्या निर्माल्यातआहे. ते सुखदु:खांच्या संमिश्र अश्रूत आहे.  
122 शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एकगोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.  
123 आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नकोअसलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.  
124 सेवा जवळून, आदर दुरून आणिज्ञान आतून असावे.  
125 कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवटकरतो.  
126 प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे ! माणसालास्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती !  
127 काही काही दु:खंएकट्यानंच सोसण्यात सुख असतं.  
128 मृत्यूच्या छायेत माणसाचा आत्मा जागृत होतोहेच खरं.  
129 वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्यालालहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !  
130 जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीचखरी प्रीती.  
131 प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.  
132 माणुसकीचीवाढ म्हणजे सुधारणा.  
133 भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा तो एक मार्गआहे.  
134 निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरूनउन्नती पावतात.  
135 ज्वाळांनी जळू शकत नाही, संकटाने पडू शकत नाही, स्वार्थाच्याविचाराने पोखरलं जात नाही, त्याला घर म्हणतात.  
136 मुलांना अक्कल येण्याचे वययेते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.  
137 मनुष्याची मुद्रा म्हणजेजीवनग्रंथ. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह.  
138 ओठातून उच्चारल्याजाणार्‍या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिकश्रेष्ठ !  
139 गरूडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकेलका?  
140 उदात्त दु:ख हेच क्षुद्र दु:खावरचं या जगातलं उत्कृष्टऔषधआहे.  
141 प्रत्येक काळया ढगाला रूपेरी किनार असते हे विसरू नका.  
142 प्रत्येकवस्तूंत आणि व्यक्तीत सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व यापैकी काही ना काही लपलेलंअसतं.  
143 भीती म्हणजेच सुरक्षिततेचा पाया.  
144 भिंतींना कान असतात आणिकुंपणांना डोळे असतात.  
145 एखादे लहानसे छिद्रदेखील विशाल जहाजालाबुडविते.  
146 साधू किंवा संत सद्गुणांचे आचरण अशा रीतीने करतो, की ते कुणासहीआकर्षक वाटावे.  
147 रिकामं पोतं सरळ उभं राहू शकणारच नाही.  
148 उघड दिसणारेवैभव साधूलाही मोहात पाडू शकते.  
149 मोठा मासा लहान माशाला गिळतो.  
150 हिराहिर्‍यालाच कापू शकतो.  
151 साम्राज्यापेक्षाही समाधानाची किंमत जास्त आहे.  
152 तुमचा शेजारी म्हणजे तुमचाच आरसा होय.  
153 झोपडपट्टी ही संस्कृतीचे मोजमापआहे.  
154 वासना उपभोगल्याने तृप्त होत नाहीत, उलट चेकाळतात.  
155 धनवान असणाराकंजुष मनुष्य, गरीबापेक्षा अधिक दरिद्री असतो.  
156 सत्य आणि न्याय ह्याहूनकोणताच धर्म मोठा नसतो.  
157 मानवी जीवनातील अर्धी दु:खे परस्परातील दया, परोपकारआणि सहानुभूतीने कमी करता येतात.  
158 लाकूड जळते कारण त्यामध्ये जळण्याजोग्यावस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादतो कारण त्यासाठी आवश्यक गुणत्याच्यामध्ये असतात.  
159 प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.  
160 जी हानीआपण करतो आणि जी हानी आपण सहन करतो - या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येतनाहीत.  
161 ज्या वेळी न्यायाधीशच चोर्‍या करतात, त्या वेळी चोरांना चोरीकरण्याचा अधिकारच प्राप्त होतो.  
162 प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते; इच्छाशक्तीवाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते, हुरूप येतो, उत्साहवाढतो, जीवन जगावेसे वाटते.  
163 बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाचीआवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकतनाही.  
164 जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजेप्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपणध्येयाजवळ पोहोचतो.  
165 समजेल अशा तऱ्हेनेसत्य सांगत गेले, तर कोणालाहीत्याविषयी अविश्वास वाटत नाही.  
166 जगातील निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणामुळे घडतअसतात आणि जो असत्य बोलावयास घाबरतो तो या जगात दुसर्‍या कोणत्याही गोष्टीला घाबरतनसतो.  
167 जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीचहोय.  
168 एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, तेआचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो.  
169 प्रार्थनेमुळे अहंकारनष्ट होत राहतो.  
170 यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे.  
171 जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे.जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले.  
172 हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थआहे.  
173 एखाद्या हल्ला करणार्‍या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्यास्तुती करणार्‍या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय.  
174 जो पाप करतो तोमाणूस, ज्याला त्याबद्दल दु:ख वाटते तो संत, जो त्याबद्दल फुशारकी मारतो तोसैतान.  
175 सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाही.  
176 देवळे आणि धर्म नष्टझाल्यानंतर ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या हृदयात उभारत असतो.  
177 शरीरपाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहातो.  
178 दानशूरव्यक्तीच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नाही.  
179 सर्व कलांमध्ये `जीवनजगण्याची कला' हीच श्रेष्ठ कला आहे.  
180 जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचामोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.  
181 सत्य, क्षमा, संतोष, ज्ञान, धैर्य, शुध्द मन आणि मधुर वचन म्हणजे प्रार्थनेची प्रार्थनाहोय.  
182 दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.  
183 ज्ञान हे पैशापेक्षाश्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षणकरते.  
184 खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्‍यांनी केलेली स्तुतीयांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरचहोतो.  
185 थोर मनुष्यच दुसर्‍या थोर व्यक्तीला आकर्षू शकतो. गुणी माणसालागुणांची किंमत कळते व दुसर्‍या माणसाबद्दल आपुलकी वाटते.  
186 पाहिलेल्यापावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.  
187 संकटांची जितकीपत्रास राखावी, तितकी ती अधिकाधिक मिजासखोर बनत जातात.  
188 मनाच्या जखमेलासहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदयेमिळतात.  
189 असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्यामुळे त्यालाचिंता त्रास देऊ शकत नाही; तो सुज्ञ असल्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचागोंधळ होत नाही आणि तो शूर असल्याने त्याला  
190 कधीही भीती ग्रासतनाही.  
191 जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो, त्याला चांगली छायालाभते.  
192 आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय.  
193 जो सदाचारी असतो, तो देवळाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो व जो सर्वांवर मन:पूर्वक प्रेम करतो तोदेवळाच्या गाभार्‍यात पोहोचतो.  
194 पैशाने सर्व काही मिळते असे ज्यांना वाटले, ते साहजिकच स्वत: पैशाकरिता काहीही (भलेबुरे) करतील असे गृहीत धरावे.  
195 लीनताव विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.  
196 जेथे बुध्दीचे क्षेत्रसंपते, तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.  
197 त्यागामध्ये शांतीचा निरंतर वासअसतो.  
198 वेदशास्त्रपारंगत असणारा गरीब चांगला; परंतु धनवान मूर्ख फारवाईट.  
199 ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चितआहे असे समजावे.  
200 मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होतनाही.  
201 तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.  
202 परमेश्वर खर्‍याभावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो.  
203 सूर्य सर्व प्रकारच्याचांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.  
204 इमानीपणामुळेगुलमगिरीतदेखील उदारतेचा अंश चमकतो.  
205 जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाककेली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.  
206 सामर्थ्य हे सांगण्याची अथवापाहण्याचीवस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.  
207 समुद्राचा तळशोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.  
208 दु:ख आणि सुख हे अंध:कार आणि प्रकाशयाप्रमाणे पाठलाग करीत असतात.  
209 दारिद्रयाची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून तीमाणसाच्या विचारात आहे.  
210 काही रोगांवरील उपाय त्या रोगांपेक्षाही भयंकरअसतात.  
211 जी उदात्त कृत्त्यें लपलेली असतात, त्याच कृत्त्यांचा जास्त उदोउदोहोतो.  
212 सर्व विजयांमध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा सर्वात महानहोय.  
213 व्यक्तीप्रमाणे राष्ट्रे जन्माला येतात आणि नाहीशी होतात; परंतुसंस्कृती मरू शकत नाही.  
214 संस्कृती ही एक चळवळ आहे आणि परिस्थितीवादी एकजलपर्यटन आहे; परंतु बंदी नव्हे.  
215 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही; तर तीप्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.  
216 आत्मविश्वास हे वीरत्वाचे सारआहे.  
217 भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण, त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेलाकर आहे.  
218 हजार सूर्य एकत्रित केलेत, तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येणारनाही.  
219 आशावादी अपयश विसरण्यासाठी कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेचविसरून जातो.  
220 सुखदु:खातील भेद म्हणजे सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढतराहाते आणि दु:खात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.  
221 गेलेल्या संधीबद्दलरडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.  
222 तुम्ही स्वत:ला मेंढरूबनविल्यावर लाडंगा तयारच असतो.  
223 चिखलात उगवलेली सर्वच फुले काही कमळाचीनसतात.  
224 मोठी मने तत्त्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चाकरतात; तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.  
225 नास्तिक बरा पण दांभिक वाईट.पहिला प्रामाणिक असतो, तर दुसरा प्रामाणिकतेचं ढोंग करतो.  
226 पैसा बोलतो, तेव्हा सत्य मुकं असतं.  
227 सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठदर्जाची असते.  
228 हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय. तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवडकरा.  
229 शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा; एकच सत्कृत्यआपल्या हातून झाले तर त्याचे मूल्य अधिक आहे.  
230 क्रोधाच्या एका क्षणी संयमराखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस येत नाहीत.  
231 दिवा अंधार खातो, त्यामुळेकाजळीची उत्पत्ती होते. तद्वतच आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याच प्रकारचे आपलेआचारविचार होतात.  
232 वाढत्या वयामुळे सुरकुत्या पडणारच असतील तर त्या शरीरावरपडोत, मनावर नकोत.  
233 आपत्ती नेहमी हानी करण्यासाठी येते असे नव्हे !  
234 आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्रय त्यास ताबडतोबगाठते.  
235 हाताचे भूषण दान करणे हे आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणे हे आहे.शास्त्रवचने ऐकणे हे कानाचे भूषण आहे. इतके असताना बाह्य आभूषणांची गरजचकाय?  
236 राईएवढा दोष लपविण्याने तो दोष पर्वताएवढा मोठा होतो; पण तो दोष कबूलकेल्याने नाहीसा होतो.  
237 स्वर्ग किंवा नरक स्वत:च्या कृत्यांनी बनविता येतो, म्हणूनच सत्कर्मे करा.  
238 जीवन म्हणजे फसवणूक ! आशेने मूर्खात काढल्यामुळे ह्याफसवणुकीला आपण कौल देतो. उद्या हा कालच्यापेक्षा जास्तच फसवणूक करतो.  
239 घर हीस्वातंत्र्यभूमी आहे. जगामध्ये ह्याच जागेवर मनुष्य वाटेल ते प्रयोग करूशकतो.  
240 संभाषण करताना ज्याचा मागून पश्चातापकरावा लागेल, असा एकही शब्दउच्चारता कामा नये.  
241 लहान लहान बोबड्या बाळांच्या ओठातून व अंत:करणातून दिसूनयेणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई !  
242 जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंधआहे.  
243 पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे.  
244 जीवन हा हास्यआणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.  
245 जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनालाशांतता अधिक लाभते.  
246 खरा सामर्थ्यवान तोच की, जो दुसर्‍याची चूक झाली तरीत्याला क्षमा करून कायमचा आपला करतो.  
247 निरोगी शरीर व निष्पाप मन ही दोन असलीम्हणजे त्यात सर्व काही आले.  
248 आपली जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्यामर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात.  
249 कर्ज काढणे ही एखादी जड वस्तूडोंगरमाथ्यावरून खाली लोटून देण्याइतके सोपे आहे, परंतु ते फेडणे म्हणजे तीच वस्तूखालून डोंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे.  
250 मूर्ख मनुष्य आपले हृदयजिभेवर ठेवतो. तर शहाणा आपली जीभ हृदयात लपवून ठेवतो.  
251 चांगल्यातला चांगुलपणाजाणायलासुध्दा अंगी चांगुलपणा असावा लागतो.  
252 बुडणार्‍याला सहानुभूती म्हणजेत्याच्याबरोबर बुडणे नव्हे.  
253 स्वत:च्या बुध्दीनं चालून चूक करण्यापेक्षादुसर्‍यानं दाखविलेल्या मार्गानं चालणं अधिक चांगलं.  
254 जे तलवार चालवतील तेतलवारीनेच मरतील.  
255 अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.  
256 पायदळीचुरगाळली जाणारी फुले चुरगाळणार्‍याच्या पायांना मात्र सुगंधदेतात.  
257 मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यकअसते.  
258 विद्येचे फळ म्हणजे चारित्र्य आणि सदाचार.  
259 मनाने संत बनायलापाहिजे, नुसते बाहेरून संत बनणे हे योग्य नाही.  
260 भुतं जगात नसली तरी ती माणसाच्या मनात असतात.  
261 कीर्तीची नशा दारूच्यानशेपेक्षा भयंकर असते. एक वेळ दारू सोडणे सोपे आहे; परंतु कीर्तीचा हव्यास सोडणेअत्यंत कठीण आहे.  
262 दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.  
263 आजचा पुरूषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे.  
264 गर्वाने देव दानव बनतात, तरनम्रतेमुळे मानव देव बनतो.  
265 धैर्य ही आनंदाची चावी आहे.  
266 अनेक मूल्यवानपदार्थांनी भरलेले विश्व जरी मनुष्याला दिले, तरी त्याचे समाधान होणार नाही, कारणमोह हा अनिवार्य आहे.  
267 चालीरीती म्हणजे सद्गुणांच्यापडछाया.  
268 त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगतीनाही.  
269 त्यागाची शक्ती हेच अलौकिकत्व.  
270 परमार्थामध्ये अधिकार कोणीकोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो.  
271 लांब जीभआयुष्य कमी करते.  
272 ज्ञान दाखविण्यापेक्षा, अज्ञान लपविणे कठीणअसते.  
273 कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमानकाळाची पत्नी आणि भविष्यकाळाची माताअसते.  
274 अहंकार हा तपसाधनेचा महान शत्रू आहे.  
275 विचार परिपक्व झाले कीशब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरवता येतात.  
276 ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणिकलेशिवाय जीवन नीरस आहे.  
277 भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यातआणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.  
278 प्रतिभा ही अनंतपरिश्रमाने सामावलेली असते.  
279 सत्याचा शेवट सुख-समाधानाच्या वाटेनेजातो.  
280 अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.  
281 ढोंग म्हणजेसद्गुणापुढे दुर्गुणाने स्वीकारलेली हार आहे.  
282 दु:ख अनावर झाले की माणसालाहसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते.  
283 लबाडी केल्यामुळे तात्पुरते फायदे होतात, पण कायम स्वरूपाच्या कल्याणाचा नाशहोतो.  
284 पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसाठेवावा.  
285 कामक्रोधांना आपसात लढवून मारणे यात ज्ञानाचे कौशल्यआहे.  
286 महत्वाकांक्षेला किल्ली दिल्यावर संकटांचे, नशिबाचे काटे आपोआपफिरतात.  
287 माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे, तर घामाच्याधारांनी.  
288 खुशामत जो करतो व जो करून घेतो ते दोघेही आपले व्यक्तिमत्व भ्रष्टकरतात.  
289 समजूत व विवेक यांचा साहजिक परिणाम संभाव्य आपत्तीविरूध्द वेळेवरउपाय योजणे हा होय.  
290 चांगली, योग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराचीलक्ष्मी असते.  
291 मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्वनष्ट होते.  
292 हिंमत ही अंत:करणातून निर्माण होणारी वस्तू आहे; संपत्तीच्याआकड्यात निर्माण होणारी नाही.  
293 नावे ठेवणे सोपे आहे; परंतु नाव कमावणे अवघडआहे.  
294 दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देर्‍याने जे सुख प्राप्तहोते ते जीवनभर पुरत असते.  
295 चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्यचारित्र्य निर्माण करीत असतो.  
296 समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून तेअंत:करणाची संपत्ती ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखीहोतो.  
297 दुष्कृत्याची कबुली हीच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो.  
298 दुसर्‍यावरअन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वत: सहन करणे जास्त चांगलेअसते.  
299 हातातून जोराने फेकलेला दगड जसा परत घेता येत नाही, तसे उच्चारलेल्याशब्दांच्या बाबतीत होऊन दुष्परिणाम भोगावे लागतात.  
300 निसर्गावर तुम्हालाप्रभुत्व हवे असल्यास निसर्गाचे नियम नीट पाळलेच पाहिजेत.  
301 आपले जीवन सार्थकरायचे असल्यास, स्वत:चा विचार दुय्यम प्रतीचे ठरवून इतरांचे हित पाहावे व त्यालाजपावे.  
302 नशीब दारापाशी येते व शहाणपण घरात आहे की नाही याची चौकशीकरते.  
303 कृतीशिवाय जे बोलतात, त्यांची शेवटी फसगत होते. बोलावे असे वाटतेतोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे.  
304 यशामुळे मतिभ्रष्टता आली की, अपयशाची गाठपडलीच !  
305 ज्या अपेक्षा आपण पुरवू शकत नाही, त्या निर्माण करूनयेत.  
306 सावधगिरी हीच मनुष्यास भित्रे बनविते.  
307 ईश्वराने बुध्दीहूनउत्तम अथवा अधिक पूर्ण अथवा सुंदर असे दुसरे काही निर्मिले नाही.  
308 बुध्दी आणिभावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.  
309 झाडाच्या पानावरील दंवबिंदूप्रमाणे मानवीजीवन हे काळाच्या किनार्‍यावर नाच करीत असते.  
310 त्याग हा जीवन-मंदिराचा कळसआहे.  
311 जीवन ही लढाई आहे. जीवन हा यज्ञ आहे. जीवन हा सागर आहे. प्रीती आणिपराक्रम हेच जीवनाचे डोळे !  
312 जीवन विफल होण्याच्या भीतीसारखा दुसरा शापनाही.  
313 गरज कायदा ओळखत नाही.  
314 सुधारणा म्हणजेच ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावीत राहतो तेआचरण.  
315 मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाहीत, तर ती सहनशक्तीनेहोतात.  
316 थोरांच्या दुर्गुणांचीदेखील गुण म्हणून वाखाणणी केली जाते.  
317 मानवाच्या खोलवर अशा अनुभवांना फुटलेली वाचा म्हणजे धर्म.  
318 कोवळे स्मितम्हणजे दु:खावरचे मलम.  
319 जे अंत:करणातून निपजते तेच अंत:करणाला जाऊनभिडते.  
320 आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.  
321 कळकळ हीजीवनाची सुरूवात करते; तर त्याग त्याचा शेवट करतो.  
322 कर्माने, प्रज्ञेने वा धनाने नव्हे; त्यागानेच अमृतत्त्वाचा लाभहोईल.  
323 पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळणार्‍या पायाला आपला सुगंध अर्पण करतात.खर्‍या क्षमेचे कार्य हेच आहे.  
324 अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेल्यासदु:ख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखीहोतो.  
325 नुसत्या गंमतीला किंमत नाही, तर हिंमतीला आहे.  
326 आवड असावीम्हणजे सवड आपोआप होते.  
327 खरा धर्म हा बड्या लोकांच्या चैनीची वस्तू नसून, सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे.  
328 जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच ! उद्याचारागरंग आपणास आज कधीच समजणार नाही.  
329 जो स्वत:च कुणाचा तरी गुलाम असतो, त्यालाच दुसर्‍यावर हुकमत गाजवाविशी वाटते.  
330 स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.  
331 सत्तेची हाव हाएक अत्यंत प्रबळ विचार आहे.  
332 चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्यानेमावरून समजते. जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही.  
333 दु:खद घटना येताना गरूडाच्याभरारीने येतात आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलंनी जातात.  
334 जीवन हा एक धुळीनेमाखलेला रस्ता आहे. त्यावर अगदी जपुन पावले टाकली पाहिजेत.  
335 उत्पत्तीशिवायस्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुन: उत्पत्ती नाही.  
336 क्वचित अर्थ न कळला, तरी नित्य पठनानेही आपली वाणी पवित्र होते व हळू हळू मनशुध्द होत राहाते.  
337 मनुष्याला राग आला की तो किती खोटे बोलतो याला सुमारचनसतो. कारण रागाच्या भरात त्याची विचारशक्ती व सत्याबद्दलची निष्ठा नाहीशी होऊनगेलेली असते.  
338 दाट धुक्याने क्षणभर दृष्टीला दिसत नाहीसा होणारा पर्वतजेथल्या तेथे व जसाच्या तसाच राहतो. धुके लवकरच निघून जाते.  
339 जी माणसे आपल्याकुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करीत नाहीत; तीमाणसे कर्तव्यदक्ष समजावीत.  
340 विश्रांती मिळविण्याची धडपड करण्यातच माणसे थकूनजातात.  
341 स्वत:च्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसर्‍याला गुलाबाची सुंदर फुले देतायेतात.  
342 पापी माणसे तोंडानं बळकट असतात; पण अंत:करणांनं दुबळीअसतात.  
343 आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय ह्या त्रिवेणी संगमाने जीवनाचाझरा जलद वाहत जातो.  
344 स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची तलवार हाती घेऊनलढणारा वीर स्त:च्या मरणाला कारणीभूत होतो.  
345 कीर्तीरूपी दंवबिंदूंनी हृदयरूपीपान जास्त चमकत राहाते.  
346 दु:खी माणासाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.  

347 मृत्यू हामाणसाला दिलेला शाप आहे, तर प्रीती हा उ:शाप आहे.  
348 बहीण-भावाच्या प्रेमातपवित्रता असते; तर पती-पत्नीच्या प्रेमात मादकता असते. प्रेमाचे पावित्र्य शांतीदेते, तर मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते.  
349 चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरेकोणीही करू शकत नाही.  
350 प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.  
351 विवाह-होमातजर खरोखरी कसली आहुती द्यावी लागत असेल; तर ती जीविताकडे पाहण्याच्या साहसीवृत्तीची.  
352 दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळलागते तिचेच नाव प्रीती.  
353 नीतीचा खून समाजाला पाहवत नाही. पण माणसाचे खूनसमाज हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूस नसतो.  
354 गुलाबालाकाटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो म्हणून मजा मारावी हेउत्तम !  
355 जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात, त्यापेक्षा जास्तलबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात.
356 कीर्ती हे उद्याचे सुंदरस्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकरी आहे.  
357 जो समाजास नेत्राने, मनाने, वचनानेव आचरणाने खूष करतो, त्याच्यावर समाज खूष असतो.  
358 कोणतेही तत्व जोपर्यंतस्वत:च्या आड येत नाही, तोपर्यंत त्याची पूजा करायला लोक तयार असतात; पण ज्या क्षणीते त्यांच्यावर उलटते, त्या क्षणी ते त्यला दूर भिरकावून देतात.  
359 तासभराचेध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ होय.  
360 अपराधावाचून क्षमा करणेआणि पराक्रमावाचून बक्षिस देणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच वेडगळपणाच्याआहेत.  
361 सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे; पण सज्जन म्हणूनमरणे आयुष्यभरची कमाई आहे !  
362 उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता ववर्तनावरून शील समजते.  
363 अज्ञ, श्रध्दाहीन व संशयखोर मनुष्याला कधीही सुख मिळतनाही.  
364 दिलदार हृदयाशिवाय धनवान मनुष्यदेखील भिकारीच असतो.  
365 हृदयात अपार सेवा भरली की, सर्वत्र मित्रच दिसतात.  
366 जेव्हा मित्रचमित्राला बरबाद करतात, तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व धगधगते.  
367 झाडाला पेटवून त्यांची राख करण्यास अजिबात वेळ लागत नाही; पण तीच झाडे रूजवूनवाढविण्यास खूप काळ लागतो.  
368 भविष्यात घडणार्‍या किंवा कदाचित कधीच न घडणार्‍या विपत्तीची चिंता करून आपणकेवढी मोठी किंमत चुकवत असतो.  
369 प्रारब्धाचा व पुरूषार्थाचा मार्ग भिन्न आहे, परंतु जेव्हा त्यांची भेट होते, अद्भुत यश प्राप्त होत असते.  
370 ज्याप्रमाणेअंधारात मनुष्याची पडछाया त्यांची साथ सोडून देते, त्याप्रमाणे दुर्दैवाच्याफेर्‍यात सापडलेल्या मनुष्याचे आप्तेष्ट त्याची साथ सोडून देतात.  
371 धैर्य आणिविनयशीलता हे असे गुण आहेत की, ढोंगी लोकांना त्यांची नक्कल करता येतनाही.  
372 मनुष्याला एकदा बोललेले खोटे पचविण्यासाठी अनेकदा खोटे बोलावेलागते.  
373 पैसा हे मद्य आहे. सेवा हे अमृत आहे.  
374 श्रीमंतीच्या हवेल्याचांगल्या आहेत म्हणून आपल्या लहान झोपड्या कोणी पाडतात का?  
375 भुकेने कासावीसझालेले पोट नि अन्यायाने तडफडणारे मन यातूनच क्रांतीचा जन्म होतो.  
376 तुमच्यानेपुढे जाववत नसेल तर पुढे जाऊ नका. पण पुढे जाणार्‍याला मागे खेचू नका.  
377 भाग्यम्हणजे जिंकावयाची बक्षिसे ! त्याचा रस्ता म्हणजे धैर्य ! आणि संधी म्हणजेरस्त्याच्या बाजूला सावलीत जे दडपलेले असते ते.  
378 जसे मीठ अन्नाला रूची आणते.तशी व्यक्तीची भावना ही निर्गुणाला गुणाची पुटं चढवीत असते.  
379 समोर अंधारअसला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात घ्या.  
380 अधर्म, अनीती, अनाचारयांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही अधिक लांच्छनास्पदआहे.  
381 संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसर्‍याच्या दु:खाची जाणीवहोय.  
382 घणाचे घाव बसले की हिर्‍यासारख्या दिसणार्‍या गारेचे पाणी होते, पण घणाचे आघातखर्‍या हिर्‍याचे पाणी पालटू शकत नाहीत.  
383 शत्रूशी मित्रत्व राखणे ही प्रेमाचीखरी कसोटी आहे. तो गुण आहे; कारण त्यात श्रम आहेत. तो खरा पुरूषार्थ आहे; कारणत्यात खरी बहद्दुरी आहे !  
384 स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.  
385 ज्याला काटे पेरायचे आहेत, त्याने अनवाणी चालता उपयोगी नाही.  
386 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखास्वच्छ कराल; तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. गोणपाटासारखा कराल, तर त्यातूनपरमेश्वर दिसणार कसा?  
387 कीर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत अरूंद असते; परंतुदूरवर गेल्यानंतर ती अत्यंत विशाल होते.  
388 चिंता म्हणजे मानवी जीवनाला चढलेलागंज आहे. हा चिंतारूपी गंज मनुष्याच्या जीवनातील झळाळी नष्ट करतो व मनुष्यालादुर्बल बनवतो.  
389 धनरूपी अथांग सागरात तुमची इज्जत, हृदय व सत्य बुडून जाऊ शकते.  
390 जेव्हाआम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.  
391 घामगाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते.  
392 स्वार्थरहित खरीखुरी सेवा हीचखरी प्रार्थना.  
393 जो तुमची सेवा करतो, त्याच्या ऋणातून तुम्ही केवळ पैसे मोजूनमुक्त होऊ शकत नाही. सेवेचे ऋण जगात फक्त दोनच मार्गांनी फेडता येते; एक प्रेमाने वदुसरे सेवेने.  
394 दु:खापेक्षा उत्सुकताच अधिक रक्त आटवते.  
395 लबाडी हीतोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडेपडतात.  
396 प्रतिभा आणि पांडित्य यांचा संगम सर्वश्रेष्ठहोय.  
397 दुसर्‍यासाठी डोळयात उभे राहिलेले अश्रू हे मनुष्याच्या आत्मविकासाच्यावेलीवरील फुललेली फुलेच होत.  
398 आपण पक्ष्याप्रमाणे आकाशात विहार करावयासशिकलो; माशाप्रमाणे पाण्यात तरंगावयास शिकलो; परंतु अद्याप माणसाप्रमाणे जगातवावरण्यास मात्र शिकलो नाही.  
399 पीडित हृदयाचा दाह शांत करणार्‍या आत्मियतेच्या एकाच दृष्टक्षेपाची किंमतकुबेराच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.  
400 बुध्दी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे.बुध्दी उडाली की आत आत्मा उघडा आहे.  
401 क्रोधामुळे प्राप्तीचा, मानामुळेविनयाचा, मायेमुळे मित्राचा व मोहामुळे सर्वांचा नाश होतो.  
402 समाजाचा कौल हापुष्कळ वेळा भाषणापेक्षा मौन व्रतानेच अधिक प्रभावीप्रमाणे व्यक्त केला जातो.  
403 सतर्कतेने संधीची वाट पाहाणे, साहसाने आणि कौशल्याने संधी प्राप्त करणे, शक्तीआणि दृढतापूर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे, हेच मनुष्याला यशस्वी करणारेगुण !  
404 परमेश्वराने आपणास दोन कान व एक तोंड दिले आहे. त्याचप्रमाणे आपणत्यांचा उपयोग केला पाहिजे.  
405 वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तोप्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो.  
406 विचार हेतूकडेनेतो. हेतू कृतीकडे. कृतीमुळे सवय लागते. सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्यप्राप्त होते.  
407 सद्गुणांसाठी दुसर्‍याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वत:वर नजरठेवा.  
408 सत्यामुळे असत्य, प्रेमामुळे राग व आत्मत्यागाने जुलूम नाहीसा होतो, हा अविनाशी नियम सर्वांना लागू आहे.  
409 जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांमुळेचआपण थोर बनतो. थोर कृती हीच थोर मनाची साक्षीदार आहे.  
410 सुखापेक्षा दु:खामुळेचदोन हृदये अधिक जवळ येतात. समदु:ख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.  
411 आघात करायचा पण रक्त काढायचेनाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.साधेपणात फार मोठेसौंदर्यअसते.  
412 आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुलेविस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता ववर्तनावरुन शील समजते. ओळख पटते.  
413 आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागेवात्सल्याचे सागर उचंबळत असतात. आळसात आरंभी सुख वाटते, पणत्याचा शेवट दु:खात होतो. आळस माणसाचा शत्रू असतो.  
414  आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? माणूसकीची वागणूक महत्त्वाची.  
415 अन्यायापुढे मान झुकवू नका.स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्याकल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.  
416 अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणंहे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही.  
417 आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात कीतुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. प्रवासावरुन केव्हा परतावे हेज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.  
418 एका हाताने दिलेले दान दुसऱ्याहातालाही कळू देऊ नये. जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थितराहण्यात काय अर्थ! उगाच गवगवा नको.  
419  एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हेसमजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. नाही म्हणायचे असते तेव्हानाही म्हणण्याची हिमंत ठेवा.  
420  आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो कीदारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते.एकीत खूप मोठे बळ असते हे खरे.सुविचार  
421 काही मराठी सुप्रसिध्ह सुविचार येथेदिलेले आहे सगलेच काही मी स्वत: लिहिलेले नाही  
422 पैशाचे नाव अर्थ पण तोकरतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)  
423 दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्यालासुजनत्व येत नाही.  
424 त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मागांधी)  
425 युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायलातयार होतो ही आहे.  
426 जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!  
427 जेष्ठत्वकेवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.  
428 लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्तीम्हणजे ज्ञानाची भूक होय.  
429 आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवूनलावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.  
430 सत्तेपेक्षा सामर्थ्यमहत्त्वाचे असते.- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.  
431 दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्यआहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.  
432 आयुष्यात निश्चित काहीमिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.  
433 सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचाझरा !  
434 उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.  
435 जिथे मोल जाणत नाही तिथे शब्दटाकू नये.  
436 संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.  
437 ग्रंथहीन घर म्हणजे देहहीनशरीर.  
438 शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.  
439 कलीयुगकलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!  
440 मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावेत्यामुळे मन वैराग्याकडे वळते.  
441 अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वातमोठे दु:ख आहे.  
442 चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.  
443 काजव्यालावाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.  
444 कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठनसावे.  
445 उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.  
446 कृतज्ञ असावे पण कृतघ्ननसावे.  
447 पवित्र असावे पण पतित होऊ नये.  
448 त्याग करावा पण ताठानसावा.  
449 स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.  
450 आत्मविश्वास असावा पण अंहकारनसावा.  
451 स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.  
452 घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळतनाही.  
453 माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.  
454 सुखीहोण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावरतरी विश्वास ठेवा!  
455 मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणेनसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.  
456 श्रध्दा हीसामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकतनाही.  
457 ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधनशोधण्याची गरज भासते.  
458 पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधारजर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.  
459 श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान वऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)-विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)  
460 प्रसंगावधानमहत्त्वाचे.  
461 जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचाप्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.  
462 कोणतीही गोष्टतोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मागांधी)  
463 जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळतनाही. (इमर्सन)  
464 सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळेबरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)  
465 समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याचीपूजा करून दैवत बनायचे नसते.  
466 पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखीअसतो.  
467 यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदतकरतात.  
468 हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.  
469 आपले प्रत्येक कृत्य हेआयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा!  
470 मनुष्याला आपल्या दारिद्रयाचीलाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.  
471 दुस-यांनी तुमच्याशीचांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.  
472 मार्गातीलअनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावरबसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.  
473 मन अतिशय सुंदर आहे (असते)त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.  
474 कष्टाने पैसामिळवावा.  
475 सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेचजीभ.  
476 स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.  
477 शस्त्र हे धारण करणा-यालाहीघातकच असते.  
478 देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.  
479 नव्याबादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊनये.  
480 स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.  
481 जास्त मिळवायचेअसेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.  
482 ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरहीभिकारडाच राहतो.  
483 कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्चसामर्थ्य.  
484 काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.  
485 अयोग्य माणसा बरोबरआनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.  
486 झोप आली असतांना जोझोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्रप्राणी आहे.  
487 जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेलापाहिजे.  
488 शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मागांधी)  
489 समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजेचारित्र्य.  
490 शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेलीअसावी.  
491 अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.  
492 राग आणि सहनशीलता हेयोग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.  
493 आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपचप्रेम मिळते.  
494 मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणेहोय.  
495 व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजालाप्रतिबिंबीत करीत असतो.  
496 सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेचकाम असणार नाही.  
497 चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणिनिराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.  
498 कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीरसोडता कामा नये.  
499 गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तमध्येय ठेवावे.  
500 प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागतनाही.  
501 पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.  
502 श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)  
503 विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)  
504 प्रसंगावधान महत्त्वाचे.  
505 जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.  
506 कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)  
507 जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)  
508 सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)  
509 समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.  
510 पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.  
511 यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.  
512 हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.  
513 आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा !  
514 मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.  
515 दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.  
516 मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.  
517 मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.  
518 कष्टाने पैसा मिळवावा.  
519 सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.  
520 स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.  
521 शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.  
522 देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.  
523 नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.  
524 स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.  
525 जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.  
526 ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.  
527 कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.  
528 काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.  
529 अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.  
530 झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.  
531 जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.  
532 शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)  
533 समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.  
534 शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.  
535 अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.  
536 राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.  
537 आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.  
538 मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.  
539 व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.  
540 सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.  
541 चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.  
542 कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.  
543 गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.  
544 प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.  
545 पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)  
546 दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.  
547 त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)  
548 युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.  
549 जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!  
550 जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.  
551 लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.  
552 आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.  
553 सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.  
554 माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.  
555 दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.  
556 आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.  
557 सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !  
558 उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.  
559 जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.  
560 संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.  
561 ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.  
562 शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.  
563 कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!  
564 मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.  
565 अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.  
566 चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.  
567 काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.  
568 कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.  
569 उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.  
570 कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.  
571 पवित्र असावे पण पतित होऊ नये.  
572 त्याग करावा पण ताठा नसावा.  
573 स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.  
574 आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.  
575 स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.  
576 घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.  
577 माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.  
578 सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!  
579 मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.  
580 श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.  
581 ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.  
582  सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबूनअसतो.  
583  आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठेअसते.  
584  प्रार्थना म्हणजे मनाचंस्थान  
585  जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वानेनाही.  
586  यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वरकाही बंधन घाला.  
587  प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.  
588  ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जगजिंकलं.  
589  यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठीशक्ती-आत्मविश्वास.  
590  प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !  
591  चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !  
592  मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनंहोतं.  
593  छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायलाशिकवतात.  
594  आपण जे पेरतो तेच उगवतं.  
595  फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करुनये.  
596  उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाअसतो.  
597  शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजेव्यायाम.  
598  प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरचठेवा.  
599  आधी विचार करा; मग कृती करा.  
600  आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरुनका,  
601  फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगूनदुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !  
602  एकमेकांची प्रगती साधते ती खरीमैत्री.  
603  अतिथी देवो भव ॥  
604  अपयशाने खचू नका; अधिक जिद्दीव्हा.  
605  दु:ख कवटाळत बसू नका;  ते विसरा आणि सदैव हसतरहा.  
606  आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागूनका.  
607  निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येतनाही.  
608  खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हीत्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.  
609  उद्याचं काम आज करा आणि आजचं कामआत्ताच करा.  
610  चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तोसत्याने आणि सन्मानाने करा.  
611  नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळम्हणजे सुट्टी.  
612  माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जेपुस्तक.  
613  सत्याने मिळतं तेच टिकतं.  
614  जो दुसऱ्यांना देतो त्यालादेव देतो.  
615  परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जातनाही.  
616  हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्यामाणसाची असो वा पशुची !  
617  स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभाअसतो.  
618  प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिकअसतो.  
619  खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणिमनाची  
620  तडजोड हे आयुष्याचं दुसरं नावआहे.  
621  वाहतो तो झरा आणि थांबते तेडबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!  
622  जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभतनाही.  
623  गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.  
624  झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नचअसतो.  
625  माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याचीमाणुसकी  
626  क्रांती हळूहळू घडते; एकाक्षणात नाही.  
627  सहल म्हणजे माणसिक  
628 आनंदाचीसामुहिक क्रिडा  
629  मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.  
630  आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यकआहे.  
631  बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचंअसतं.  
632  मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठीअसते.  
633  यशन मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.  
634  आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतंपण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलंअसतं.  
635  खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतरआहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.  
636  जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुचशोधूनी पाहे.  
637  प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.   
638  स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचारनव्हे.  
639  आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यातअसतो.  
640  माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःखमानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समानसमजाव्यात.  
641  जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजेशिक्षण.  
642  तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थआहे.  
643  शिक्षण हे साधन आहे; साध्यनव्हे.  
644  हसा, खेळा पण शिस्तपाळा.  
645  आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा कायकमावलंत ह्याचा विचार करा.  
646  स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगूद्या.  
647  तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !  
648  काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाटअसतेच.  
649  काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळदुःखावर मायेची फुंकर घालत असतो.  
650  एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवूशकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.  
651  हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व तीपेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !  
652  उगवणारा प्रत्येक दिवस उमलणाराहवा.  
653  या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेमकरावे.  
654  तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजचठरवा....आत्ताच !  
655  केल्याने होत आहे रे आधी केलेचीपाहीजे.  
656  दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मनमोठं लागतं.  
657  माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रणआहे.  
658  प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवतअसतो.  
659  व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचेसामर्थ्य प्रभावी होते.  
660  काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थअसतो.  
661  दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.  
662  शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.   
663  जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्यालाघाबरते.  
664  दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायलालावतं.  
665  शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तोस्वतःहून शिकतो.  
666  जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही तेसद्विचाराने चालते.  
667  परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मातकरा.  
668  ऎकावे जनाचे करावेमनाचे.  
669  एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेनेकरा.  
670  केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणिकेव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.  
671  बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीचअधीक भीती असते.  
672  चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकतनाही.  
673  तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवारअसेतोवरच टिकतं.  
674  दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्यादुःखातला सहभाग होय.  
675  स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पणत्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.  
676  स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकासखुंटला.  
677  त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !  
678  जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजाआणि इतरांना गंध द्या  
679  दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्मालाआलेली असतात.  
680  पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढतजाते.  
681  उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातूननिर्माण होत असतो.  
682  जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्यालाचांगलीच सावली लाभते.  
683  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंतीकळते.  
684  शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरापालकच.  
685  मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचाप्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.  
686  आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञरहा.  
687  एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागीस्वत:ला ठेवून बघा.  
688  परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावूनपाहण्याची संधी !  
689  जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौजफ़ुलण्यात आहे  
690  वाचन, मनन आणि लेखन म्हणजेअध्ययन.  
691  कविता म्हणजे भावनांचंचित्र!  
692  संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्यालाप्राधान्य द्या.  
693  तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुनात्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.  
694  ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !  
695  स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीकरु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.  
696  अनुभवासारखा दुसरा गुरूनाही.  
697  समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुखआहे.  
698  मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीचनाही.  
699  चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसाअसतो.  
700  व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तोपरिणाम स्वीकारा.  
701  आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवडनिर्माण करा.  
702  तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात यालाजास्त महत्त्व आहे.  
703  अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतकआहे.  
704  विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.  
705  मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.  
706  आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येतनाही.  
707  तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माणकरा.  
708  काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.  
709  लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवंलागतं.  
710  चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.  
711  भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्यालास्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळचदेतो.  
712  चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येयआहे.  
713  आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावरठेवा.  
714  उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकतनाही  
715  पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जातनाही.  
716  मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायकअसतो.  
717  रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !  
718  अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.  
719  अंथरूण बघून पाय पसरा.  
720  कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावेलागतात.  
721  तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्याविषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.  
722  अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.  
723  सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखेअसतात.  
724  सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.  
725  शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम॥  
726  सर्वच प्रश्न सोडवून सूटतनाहीत;  
727  विद्या विनयेन शोभते॥  
728  शीलाशिवाय विद्या फ़ुकाचीआहे. आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.  
729  एकदा तुटलेलं पान झाडालापरत  कधीच जोडता येत नाही.  
730  कामात आनंद निर्माण केलाकी त्याचं ओझं वाटत नाही.  
731  आयुष्यात खरं प्रेम, खरी मायाफ़ार दूर्मिळ असते. केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा  
732  कुणीही चोरू शकत नाही अशीसंपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.  
733  देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !  
734  आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.  
735  मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !  
736  ज्या गोष्टींशी आपला काहीहीसंबंध  
737  जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.  
738  रामप्रहरी जागा होतो त्यालाच  
739  जे आपले आहेत त्यांच्यावरकुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !  
740  कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.  
741  जे आपले नाही त्याच्यावरकधीच  हक्क सांगू नका.  
742  आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.   
743  गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !  
744  कुठल्याही कामाला अंतःकरणाचाउमाळा लागतो.  
745  स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! झाली नाही तो दिवस फुकट गेला अस  
746  जो स्वतःवर प्रेम करू शकत नाहीतो जगावर काय प्रेम करणार !  
747  सृजनातला आनंद कल्पनेच्यापलीकडचा असतो. प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. लाभणं म्हणजे अमृतमिळणं.  
748  एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपणकाय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्तहोतो.  
749  प्रेमाला आणि द्वेषालाहीप्रेमानेच  जिंका.  
750  आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !  
751 मरावे परी कीर्तीरूपे उरावे.  
752 आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.  
753 मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणेयोग्य.  
754 बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.  
755 ०तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.   
756 गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.  
757 स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.  
758 प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.  
759 आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.  
760  जेघाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.  
761 सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.  
762 उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येतनसतं.  
763 लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.  
764 मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.  
765 जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेलीअसते.  
766 सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.  
767 जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.  
768 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातातअसतं.  
769 जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.  
770 सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्दअंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणितआहे.  
771 क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.  
772  जोगुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.  
773 जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेचलागतील.  
774 जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावंलागतं.  
775 वैभव त्यागात असते, संचयात नाही.  
776 तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वासठेवा.  
777 खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.  
778 मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.  
779 पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवतनाही.  
780 ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र  
781 टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावधरहा.  
782 प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करूनका.  
783 मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेचसौंदर्य.  
784 भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआपपसरतो.  
785 वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.  
786 त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.  
787 शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावालागतो.  
788 कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.  
789 बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.  
790 दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.  
791 ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.  
792 दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.  
793 जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.  
794 एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥  
795 सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.  
796 श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडतनाही.  
797 राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायलाहवी.  
798 संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.  
799 असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.  
800 उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजेरात्र.  
801   उद्याचाभविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.  जो चांगल्या वॄक्षाचाआधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.     
802 ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊनये.  
803  जेदुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्कनही.  
804 पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.  
805 मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्णआहे.  
806 दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.   
807 आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?  
808 जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.  
809 पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.  
810 आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेलीपाहिजे.  
811 अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.  
812 मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावालागतो.  
813 नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.  
814 अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.  
815 सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.  
816 शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.  
817 गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.  
818 दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणेहे त्याहून बरे.  
819 पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्यालाकवटाळतो.  
820 पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !  
821 स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहतनाही.  
822 अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.  
823 चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतातहोतो.  
824 स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थधर्म.  
825 अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !  
826 क्रोध माणसाला पशू बनवतो.  
827 आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावीलागते.  
828 आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.  
829  जेनंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !  
830 कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.  
831 परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.   
832 भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.  
833 माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.  
834 बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागाघ्यावी.  
835 शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.  
836 तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.  
837 आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावेलागतात.  
838 जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.  
839 आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.  
840  जोधोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !  
841 लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.  
842 ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.  
843 कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.  
844 हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.  
845 आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.  
846 गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.  
847 आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.  
848  जोत्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.  
849 अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.  
850 तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.